महाराष्ट्र
-

१० फेब्रुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना दिन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. कवी मंगेश पाडगांवकरांनी विद्यापीठ गीत लिहिले आहे. त्यांचे शब्द आहेत,…
Read More » -

EVM म्हणजे,भारताच्या संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवत देशाच्या लोकशाहीच्या अस्मितेवर घाला होय !
राजसत्ता जेंव्हा “धर्मसत्तेची रखेल” बनते,तेंव्हा देशाच्या लोकशाही अर्थात जनतेच्या “अस्मितेवर” बलात्कार करण्यात येतो.ही बाब भारताचा हजारो वर्षाचा इतिहास डोळसपणे पाहिलास…
Read More » -

कु.रेशमाताई अनंत वाघमारे यांनी एम.पी.एस.सी.मार्फत होणाऱ्या अभियंता पदाची ( सिव्हिल इंजिनियर ) परीक्षा उत्तीर्ण
कु.रेश्माताईचे भारतीय बौद्ध महासभेकडून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा….! कु.रेश्माताई अनंत वाघमारे,रा.शाहूनगर उस्मानाबाद, यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -

९ फेब्रुवारी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे स्मृतिदिन
जन्म – १३ ऑगस्ट १८४८ (ठाणे)स्मृती – ९ फेब्रुवारी १८९७ (मुंबई) नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे…
Read More » -

नेहरू: आरक्षणविरोधी होते काय ?
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून नेहरूंवर वेगवेगळे आरोप करत आले आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा ऑक्टोंबर 2013 मधे निवड झाल्यावर…
Read More » -

नेहरू: आरक्षणविरोधी होते काय ?
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून नेहरूंवर वेगवेगळे आरोप करत आले आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा ऑक्टोंबर 2013 मधे निवड झाल्यावर…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५८
धम्म म्हणजे काय? जीवन शुतिता राखणे म्हणजे धम्म जीवन शुचितेचे तीन प्रकार आहेत. १. देहशुचिता माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार…
Read More » -

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय अस म्हणतात
24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धाला केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला “देवत्व” बहाल…
Read More » -

-

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५७
बौद्ध जीवनमार्ग मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर आणि मनुष्याचे मन आणि…
Read More »



