मुख्यपान
-

ठाण्यात ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून ६ जणांचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी झाले
ठाण्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथे इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.…
Read More » -

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर आमदारांच्या गटाबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मोठं वक्तव्य.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गट सातत्याने आमनेसामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अजित…
Read More » -

कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील निर्भयावरील अत्याचार आणि खून प्रकरणातील दोषी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या.…
Read More » -

उद्धव ठाकरे ची जळगावमध्ये जाहीर सभा काय बोलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात…
Read More » -

आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरा सामना होणार
आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरा सामना श्रीलंकेतील कोलंबोमध्ये होणार आहे. पहिला सामना हा पावसामुळे रखडला. त्यामुळे आजच्या सामन्याकडे…
Read More » -

९ सप्टेंबर- दिनविशेष
२०२२: उत्तर कोरिया देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला “आण्विक राज्य घोषित केले: २०१६ : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र…
Read More » -

मोरोक्कोत 6.8 तीव्रतेचा भूकंप, 296 जणांचा मृत्यू.
तुर्कस्ताननंतर आता उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये भूकंपानं मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 296 जणांना आपला जीव गमवावा…
Read More » -

किशोरी पेटणेकर यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ
कथित बॉडी बॅग घोटळ्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…
Read More » -

मराठा आरक्षणासाठी बीडच्या वासनवाडीत महिलांनी घेतलं स्वतःला गाडून
मराठा आरक्षण आणि जालना येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या वासनवाडी ग्रामपंचायत समोर महिलांनी स्वतःला गाडून…
Read More » -

सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी-उद्धव ठाकरे.
“शेतकऱ्यांवर अस्मानी नाहीतर सरकारचे सुल्तानी संकट पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोलसरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी, तिडमागडं सरकार आहे.…
Read More »









