गेल्या तीन महिन्यात रानटी हत्तींच्या हल्ल्यात इथे ४ जण ठार झाले असून यामुळे परिसरात भीतीने वातावरण आहे. गडचरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात शंकरनगर इथे शेतात आलेल्या रानटी हत्तीने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत