
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेर जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया पन्नास षटकांच्या मालिकेला आज सुरुवात होत आहे. गेल्या रविवारी याच मैदानावर भारतानं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत