
अहमदाबादमध्ये आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात काल त्यांनी अमृतकाळात भारताचं स्वतःचं भारत अंतराळस्थानक असेल,अशी आशा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी व्यक्त केली. ही आशा व्यक्त केली. पुढच्या पंचवीस वर्षांत भारतीय शास्त्रज्ञ चंद्रावर उतरतील असंही ते म्हणाले.तरुण विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान आणि क्षमता यांचा वापर करून विकसित भारत बनवण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. आत्मनिर्भर आणि विकसित भारत तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असेल, असे मत व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत