महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
विचारधारेची लढाई सुरुच, राहुल गांधींचं ट्विट

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनादेश आम्ही विनम्रतापूर्वक स्वीकारत आहे. विचारधारेची लढाई आम्ही सुरु ठेवणार आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. तेलंगाणामधील लोकांना धन्यवाद देतो, प्रजालू तेलंगाणा बनवण्यासाठी आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करु, असं राहुल गांधी म्हणाले. सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद, असं राहुल गांधी म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत