आरोग्यविषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान
देशामध्ये वाढले आत्महत्येचे प्रमाण,आत्महत्यांच्या प्रमाणात ४.२ टक्क्यांनी वाढ

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर गेलेल्या सन २०२२च्या वार्षिक अहवालामध्ये आत्महत्यांच्या प्रमाणात सन २०२१च्या तुलनेत ४.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध कारणांमुळे देशात या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ मानसिक आरोग्याच्या उतरत्या आलेखाकडे निर्देश करते. या आकडेवारीनुसार सन २०२२मध्ये १,७०,९२४ व्यक्तींनी आत्महत्या केली. ही आकडेवारी आत्महत्येमुळे मृत झाले आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत