गॅरंटी नको, उत्तरं द्या ..

सर्वसामान्य मतदारांना पडलेले कांहीं प्रश्न.
१) बरं ते मोदीजी आणि त्यांच्या भक्त खासदार यांनी दत्तक घेतलेले गाव त्याचं काय झालं?
२) बरं त्या १०० स्मार्ट सिटी दिसल्या की नक्की कळवा?
३) बरं ते वर्षाला 2 करोड रोजगार युवकांना देणार होते त्याचं काय?
४)बरं ते महागाई आटोक्यात आणणार होते त्याचं काय?
५) बरं ते शेतकरी याचं उत्पन्न दुप्पट झालं का?
६) बरं ते डॉलर समोर रुपया मजबूत झाला का?
७) बरं ते घरगुती गॅस चे दर ४०० झाले का?
८) बरं ती गॅस subsidy रद्द का केली?
९) बरं ते रेल्वे 150 रूट खासगी कंपनी यांना का दिले ?
१०)इलेक्टरोल बॉण्ड जाहीर करण्यामागे लपवाछपवी का?
११) ३ CAG अधिकारी यांनी मोदी सरकारचा भ्रष्टाचार उघडा केला मग त्यांची transfer का?
१२) एखाद्या कंपनीला फक्त 2 Airport देण्याची तरतूद होती मग अडाणीला सगळे Airport कसे मिळाले?
१३)अडाणीला परदेशातून 20000 करोड एकाच पत्तावरून चार वेगवेगळ्या पाठविणारे कंपनी कोण होत्या?
१४)अडाणी पोर्ट मध्ये हजारो किलो drugs सापडते मग त्याची चौकशी?
१५) सगळे भ्रष्टाचारी नेते भाजपा आणि त्यांचे पार्टनर का घेते?
१६)देशात काला धन आला का ? Swiss रिपोर्ट मग त्यांच्याकडे काला धन वाढले असं का सांगते?
१७) हिंदुत्ववादी मोदी सरकार लाल मांस एक्स्पोर्ट मध्ये जगात अव्वल कसा?
१८) चीन कडून येणारा माल आणि त्यांचे export का वाढते?
१९) Import आणि Export मधील अंतर का वाढतं आहे?
२०) देशात भाजपा जिथे असते तिथेच दंगली का होतात?
२१)१० वर्ष सरकार असूनही महाराष्ट्रात वीज भारनियमन का?
२२) धारावी आणि BKC अशा मोठ्या जागा आणि इतर contract सोडून अडाणीलाच का मिळतात?
२३)राज्य सरकारने मुंबई पालिका FD का ब्रेक केली?
२४) स्वतःवर राज्य सरकारला विश्वास आहे तर मग सगळ्या महापालिका निवडणूक घेण्यास का घाबरते?
२५) 370 हटविल्यानंतर किती आणि कोणत्या कंपनीने जम्मू काश्मीर मध्ये उद्योग सुरू केले ती यादी आहे का?
मोदीनी दिलेल्या या अनेक बेसिक गॅरंटीची उत्तर मोदीजी व भक्त का देत नाहीत ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत