
अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी कक्ष आणि कृती दल स्थापन केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यात आतापर्यंत तेवीस हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून, प्रशिक्षण केंद्राची क्षमता दुप्पट केल्याचं ते म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत