जागतिक टपाल दिवस.

काळाच्या ओघात, आणि इंटरनेटच्या युगात, पत्रांचा वावर आणि पोस्टमन दादा दोघेही हरवलेत. पण यांच्याशी असणारी नाळ अजून तशीच आहे,असं वाटतं.. पत्राद्वारे भावनांची, प्रेमाची देवाणघेवाण निःस्वार्थ उत्साह देणारी वाटायची. हल्लीचे टेक्स्ट मेसेजेस विडीओ कॉल्स, ईमेल यांच्यामुळे आज सहज सोपं झालंय सगळं,पण तितकच एकेमकांना टाळणं हि वाढलच की, प्रॅक्टिकल वागण्याच्या धुंदीत, नात्यातली deep intensity गमावून बसलोय आपण, हे नाकारता येत नाही,पण असो काही जुन्या गोष्टी आजही तितक्याच गरजेच्या वाटतात, हेच त्याचं पूर्णत्व असावं आणि शेवटी पत्र म्हणजे जिव्हाळ्याचाच विषय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत