
दुकानातून ग्राहकाने विकत घेतलेला कोणताही माल परत करता येतो आणि त्या वस्तूच्या बदल्यात दिलेल्या वस्तूचा दर्जा न आवडल्यास ग्राहकाला खरेदीवेळी दिलेली मूळ रक्कम परत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने नुकताच दिला.एकदा विकलेला माल परत घेणार नाही’, अशी छापील सूचना कोणत्याही वस्तूंच्या बिलावर लिहिणे वैध नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत