महाराष्ट्रमुख्यपान

दिल्लीत 13 नोव्हेंबरपासून लागू होणारी सम-विषम वाहन प्रणाली.

.सध्या शहरातील प्रदूषण पातळीत सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सम-विषम प्रणाली लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दिल्लीत 13 नोव्हेंबरपासून लागू होणारी सम-विषम वाहन प्रणाली पुढे ढकलण्यात आली असून दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!