मुख्य पान

ब्राम्हण आणि बहुजनांमधील फरक-एक सूक्ष्म निरीक्षण:

समाज माध्यमातून साभार

बहुजन लोक जो मूर्खपणा करतात ते ब्राम्हण लोकांमध्ये अजिबात दिसत नाही.

1.बहुजन लोक आपली खोटी शान दाखविण्यासाठी आपल्या परिवारातील मुला मुलींच्या लग्न कार्यात प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करतात.ब्राम्हण असे अजिबात करत नाहीत.म्हणून आपल्या बहुजनांच्या अधोगतीस आपलें बहुजन लोकच कारणीभूत असतात.

2.बहुजन लोक होळी, दीवाळी,दसरा,आपला उत्सव नसलेला 31 डिसेम्बर,वर्षाचे 365 दिवसांतील सन आणि अजुन बरेच सण,उत्सव कर्ज काढू काढू साजरे करतात.आणि आपल्या मूर्खपणामुळे आपली आर्थिक बाजू कमजोर करतात.ब्राम्हण असे काही करत नाहीत.ते आपल्या मिळकती नुसार आपल्या खर्चाचे नियोजन करतात.
बहुजन समाजातील लोक होळी सण साजरा करण्यासाठी सम्पूर्ण भारतात लाखो टन लाकडे जाळतील.ज्यांनी आपल्या जीवनात एक झाड़ सुद्धा लावलेलं नाही ते लोक शेकडो झाड़े कापतील आणि होळीत जाळतील.बहुजनांची ही कृती Destructive आहे.ब्राम्हण लोक त्यांची होळी शेण गवऱ्या पेटवून साजरी करतात.
3.बहुजनांच्या लग्न कार्यात असे लोक जमतात जसे काही जत्रा भरली आहे.लग्न कार्य केवळ दोन परिवारातील आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा कार्यक्रम असतो.ब्राम्हण लोक आपल्या लग्न कार्यात अगदी मोजके लोक बोलावतात.माफक आणि आवश्यक तेवढा खर्च करतात.त्यांना माहित आहे की लग्न हा केवळ दोन परिवारातील कार्यक्रम असतो.

4.बहुजन लोकांमध्ये शारीरिक आणि बौध्दिक कष्ट करून पैसा कमावण्याची अक्कल भरपूर असते परन्तु कष्टाने कमावलेला पैसा खर्च करण्याची अक्कल कमी असते.ब्राम्हण लोक शारीरिक कष्ट जास्त प्रमाणात करत नाहीत.ते बौद्धिक कष्ट करून पैसा कमवतात.आणि कमावलेला पैसा अत्यंत हुशारी ने खर्च करतात.ब्राम्हण लोक लोकटिकेला अजीबात जमानत नाही.

5.बहुजन लोकांना आपल्या लग्नकार्य,गृहप्रवेश,मरण धरण,घरातील इतर धार्मिक कार्यासाठी ब्राम्हण पुरोहितांची गरज लागते जे अनावश्यक असते.त्यामध्ये बहुजन लोक आपल्या मूर्खपणामुळे लाखों रुपये खर्च करतात.ब्राम्हण लोक अशा पद्धतीने खर्च करत नाहीत.त्यांच्या कडील कार्यक्रमास बहुजनांना बोलवतही नाही.

6. बहुजन लोक उपयुक्त नसलेल्या तीर्थयात्रा,देव धर्म,पूजा,अर्चा,बुवा,महाराज,बाबा,नवस,कोम्बडे बकरे करण्यात हजारों नव्हे लाखो रुपये खर्च करतात.प्रचंड मेहनत करून कमावलेला पैसा मूर्खपणामुळे खर्च करून उध्वस्त होतात.ब्राम्हण लोक वरील पैकी काहीच करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की,वरील सर्व अनावश्यक आहेत.अजिबात उपयुक्त नाहीत.त्यांच्यात आर्थिक शिस्त असते.

7.बहुजन लोक आपल्या संत महात्मा आणि महापुरुषांनी केलेल्या प्रबोधन,बहुमूल्य मार्गदर्शनाकड़े दुर्लक्ष करतात.त्यांच्या उपदेशांकड़े दुर्लक्ष करतात.त्यांच्या जन्मदिनी आणि स्मृतीदीनी केवळ उपचार म्हणून कार्यक्रम करण्यास एकत्र येतात,नाच गाने करतात आणि विसरून जातात. ब्राम्हण लोक चिंतन करून काय करायचे आणि काय करायचे नाही ह्याचा विचार करून आपल्या जीवनाचे नियोजन करतात.
ब्राम्हण लोक आपल्या लेकरांना लहानपणा पासून शिस्तिचे धड़े देतात.संगीत,नृत्य,लेखन,वाचत,गितगायन,चित्रकला,खेळ आणि इतर छंद शिकवतात.बहुजन लोक मग आपला स्वताचा पैसा खर्च करून त्यांच्या कला बघतात.
8.बहुजन लोक खास करून बहुजन समाजातील तरुण मुले मुलीं होळी,गणपती उत्सव,क्रिकेट मधील विजय आणि 31 डिसेम्बर अशा उत्सवांमध्ये मद्यपान करून बेधुन्द होवून नाचतात.हजारों लाखों रुपये खर्च करतात.ब्राम्हण बहुजनांसारखा मूर्खपणा अजिबात करत नाहीत.बहुजन समाजातील तरुण होळी उत्सवात नाचतात तेव्हा ब्राम्हण मुले मुलीं आपल्या स्टडी रूम मध्ये अभ्यास करत बसलेले असतात.त्यांना माहित आहे की,असले नाच गाने निरर्थक असतात.
9.बहुजन समाजातील वृद्ध आणि तरुण लोक हे राजकीय पक्षात कार्यकर्ते म्हणून कामे करतात.सतरंज्या उचलतात,खुर्च्या लावतात,झाड़झुड करतात,आपल्या घर परिवाराकडे दुर्लक्ष करतात.केवळ चहा नास्ता वर खुश होतात.हा मोठा मूर्खपणा आहे. ब्राम्हण तरुण कधीच कार्यकर्ता म्हणून कामे करत नाहीत.ते केवळ नेते म्हणून राहतात किवा नेत्यांच्या आजूबाजूला असतात.

10.बहुजन तरुण स्टेज तयार करतात,स्टेज सजवतात,दिवा बत्ती ची व्यवस्था करतात,ध्वनीक्षेपची व्यवस्था करतात,हार फुले जमवतात,स्वागताची तयारी करतात.ब्राम्हण माणूस स्वागत करवून घेतात,माईकचा ताबा घेतात,भाषण करून आपला विषय लोकांपर्यन्त पोहचवतात.बहुजन मूर्ख असतात म्हणून ब्राम्हण सभा जिंकतात.सर्वत्र ब्राम्हण नेत्यांची वाहवाह होते.हा मूर्ख बहुजन कुठे तरी कोपऱ्यात उभा असतो.
बहुजनांच्या राजकीय पक्षात ब्राम्हण लोक कुठेच नसतात.कदाचित असले तर ते नेते असतात,कार्यकर्ते नसतात.ब्राम्हण लोकांच्या राजकीय पक्षात मात्र बहुजनच कार्यकर्ते म्हणून असतात.तिथे ते नेते कधीच नसतात आणि भविष्यात ही नसतील.ब्राम्हण लोक इतरांचे नेतृत्व अजीबात स्वीकारत नाहीत.मग ते कुठलेही क्षेत्र असो.

11.बहुजन लोक जे प्रचंड प्रमाणात मूर्ख असतात,बुद्धिने पंगु असतात,निर्बुद्ध असतात ते ब्राम्हण लोकांवरील टिका टिप्पणी अजिबात सहन करत नाहीत जनुकाही ते ब्राम्हण लोकांचे बिन पगारी पोलिस असतात.ब्राम्हण लोक बहुजनांच्या टिका टिप्पणी कड़े सफसेल दुर्लक्ष करतात.ते प्रतिक्रिया देत नाहीत.ते टिका करणाऱ्यांचा मूर्ख बहुजनांच्या मदतीने बदला घेतात.

12.ब्राम्हण्य म्हणजे काय?
ब्राम्हणाकुल बोलणे, ब्राम्हणाकुल ऐकणे,ब्राम्हणाकुल वर्तन करणे,ब्राम्हण सांगतिल त्या प्रमाणे सामाजिक,धार्मिक,राजकीय, सांस्कृतिक आचरण करणे, आपल्या बुद्धिला कुलुप लावणे.
13.ब्राम्हण लोक आपल्या शिक्षित मुलींचे लग्न बहुजन समाजातील धनाढ्य, उच्चशिक्षित अधिकारी जे मोठया पगारावर नोकरी करतात,नट,उद्योजक, धनाढ्य व्यावसायिक, लेखक,कवी,श्रीमंत राजकारणी लोकांशी करतात आणि आयुष्यभर मौज करतात.ब्राम्हण लोक बहुजनांच्या उच्च शिक्षित मुलींशी लग्न करत नसतात.ते पत्रिका बघून आपल्याच जातीतील मूलांशी लावतात.ते केवळ अर्थशास्त्र बघतात.
15.बहुजनांची अवस्था कमावतात मावळे आणि खातात कावळे अशी झालेली आहे.
16.बहुजन लोक तर्क करून,विवेक वापरून विचार करत नाहीत.विचार करून कृती करत नाहीत.काल्पनिक गोष्टीवर कृती करतात.
बहुजन लोकांना जसे सांगितले जाते तसे ते स्वीकारतात मग ते चुकीचे का असेना.बहुजन लोक तर्क करत नाहीत,चिकित्सा करत नाहीत.
17.बहुजन समाजातील पुढारी हे उच्चवर्णीय लोकांच्या राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांमध्ये केवळ कार्यकर्ते म्हणून कामे करतात आणि बहुजन समाजातील लोकांचे प्रचंड प्रमाणात शोषण करतात.
18.शिव फुले शाहू आम्बेडकर पेरियार ह्यांचे कार्य आणि विचार आपणास सामाजिक,आर्थिक,राजकीय, धार्मिक,सांस्कृतिक आणि मानसिक गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहेत.त्या नुसार आचरण आणि व्यवहार करण्यासाठी ही पोस्ट आहे.बहुजन लोक ते वाचतील आणि विचार करतील तेव्हा.
19.ब्राम्हण लोक जीवनातील प्रतेक गोष्टीवर सखोल चिंतन करतात,मनन करतात,काय करावे आणि काय करू नये याचा विचात करतात,त्यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात सयंम असतो आणि ते विचार पूर्वक निर्णय घेतात म्हणून ते सदासर्वकाळ प्रतेक क्षेत्रात सत्तेत राहतात.त्यांनी केवळ नेतृत्व करण्याचा निर्धार केलेला आहे आणि ते करत आहेत.
20.ब्राम्हण लोकांनी धार्मिक,सांस्कृतिक,राजकीय,प्रशासनिक आणि न्यायालयीन क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.ते आपलें वर्चस्व टिकवून आहेत.कारण बहुजन लोक गुलामी करण्यात मश्गूल आहेत.बहुजन लोक गुलामीचा प्रचंड आनंद घेत आहेत.
21.बहुजनांचे सत्तावंचित,संपतीवंचित, प्रतिष्ठावंचित आणि मानसन्मानवंचित असण्याचे मुख्य कारण त्यांच्या धार्मिक गुलामीत दडलेले आहे.कार्ल मार्क्स म्हणतात,धर्म ही अफुची गोळी आहे.बहुजन लोक दररोज ही अफुची गोळी खातात आणि 24 तास नशेत झिंगतात.त्यांची धर्माची नशा कधीच उतरत नाही.
22.बहुजनांना शिवराय फुले शाहू आम्बेडकर पेरियार ह्यांच्या विचारांच्या डोजेस देणे अत्यावश्यक आहे.बहुजनांचे मस्तक हे इतरांचे हस्तक झाले आहे ते विज्ञानवादी,तर्कवादी, विवेकवादी,मानवतावादी विचारांचे डोजेस देवून दुरुस्त करण्याची नितांत नितांत गरज आहे.बहुजनांना धार्मिक,सांस्कृतिक,राजकीय आणि मानसिक गुलामगिरितून मुक्त करण्याची नितांत नितांत गरज आहे.

.बहुजनांनी ठरवायचे आहे:
स्वातंत्रता की गुलामगिरी
संविधान की मनुस्मृति
समता की विषमता
प्रेम की द्वेष
करुणा की दुष्टभाव
प्रगती की अधोगती
विज्ञान की धर्म
डोळसपणा की अंधानुकरण
विवेकवाद की मुर्खपणा
स्वाभिमान की गुलामी
ज्ञान की अज्ञान

आपण ही पोस्ट वाचली त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.
बहुजन असाल तर पुढे इतर ग्रुप मध्ये पाठवायला विसरु नका.🙏
(ओबीसी,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटके विमुक्त,मराठा,लिंगायत, धार्मिक अल्पसंख्यक म्हणजे 85% बहुजन)
-व्यवस्था परिवर्तन चळवळीतील एक बहुजन कार्यकर्ता
🌹🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!