निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाराष्ट्रातुन निवडून आले चार बौध्द समाजाचे उमेदवार.


१) आयुष्यमती वर्षा गायकवाड या “उत्तर मध्य मुंबई ” येथुन ४,४५,५४५ मते घेवुन १६,५१४ मतांनी विजयी झाल्या आहेत.
२)आयु.बळवंत वानखेडे हे “अमरावती” येथुन ५,२६,२७१ मते घेवुन १९,७३१ मतांनी विजयी झाले आहेत.
३) आयु.श्याम बर्वे हे “रामटेक ” येथुन ६,१३,०२५ मते घेवुन ७६,७६८ मतांनी विजयी झाले आहेत.
४) डा.शोभा बच्छाव या “धुळे” येथुन ५,८३,८६८ मते घेवुन ३,८३३ मतांनी विजयी झाल्या आहेत.

दैनिक जागृत भारत परिवारातर्फे आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!