निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

गांधीवादी काँग्रेसीयानो, तुम्ही आधी स्वच्छ शुद्ध मनाने संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वीकारा, आम्ही आंबेडकरवादी आर एस एस भाजपा नरेंद्र मोदींचे काय करायचे ते बघून घेऊ. – आयु. अनिरुद्ध शेवाळे

स्वातंत्र्यानंतर आणि आधीही गांधी काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचा मानसिक आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक बौद्धिक छळ केला पुणे करार हे त्यातील उदाहरण होय आजपर्यंत आंबेडकरवादी तुम्ही तरी कुठे वर येऊ दिले? जेव्हा तुमची मागची पुढची लाल झाली तेव्हा आज आम्हाला सांगतां संविधान धोक्यात आहे या संविधानाला घेऊनच तुमच्यातली काही बेईमान सत्तापिपासू लालची आर एस एस भाजपा नरेंद्र मोदीला शरण गेले तेव्हा त्यांना का सांगत नाही तुम्ही संविधान धोक्यात आहे अश्या तुमच्या बेइमानी नालयकिमुळेच आज तुमच्या छातीवर आर एस एस भाजपा नरेंद्र मोदी बसला आता तुम्हाला आंबेडकरवादी आठवण येत आहे संकट आले की तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर, संविधान आंबेडकरी जनतेचा साथ लागतो राखीव जागेवर उमेदवार देताना तुम्हाला बौद्धिक, साहित्यिक लेखक कवी शैक्षणिक आर्थिक मानसिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक हुशार विद्वान आंबेडकरवादी चालत नाही तेव्हा तुमची टर टर फाटते आंबेडकरी समाज आजही स्वबळावर जगत आहे उद्याही जगेल आम्हाला गांधीच्या काठीची जरुरत नहीं डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध निती तत्वांची मानवता प्रेम मैत्री करुणा शांती समता अहिंसा सत्य वास्तव ज्ञान ची टॉनिक इंजेक्शन गोळी दिली म्हणून आम्ही द्वेशमुक्त क्रोधमुक्त अज्ञांनमुक्त कलेशमुक्त रागमुक्त लोभमुक्त. निरोगी जीवन जगत आहोत है सर्व रोग तुमच्यात गांधींनी साठून ठेवलेत कारण गांधी आफ्रिकेतून भारतात आले मानवी विषमता, समजिकविषमता, वर्णव्यवस्था आर एस एस भाजपा नीच हिंदू प्रवृत्ती ही तुमच्यापासून भारतात रुजली डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय आहेत , जनमाने भारतीय आहेत पण नीच हिंदू ब्राम्हणी व्यवस्था तुम्ही स्वीकारल्यामुळे तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय विद्वान चालत नाही तुम्हाला भारतातील बुद्ध जगाने स्वीकारला तो चालत नाही आंबेडकरांनी आंबेडकरी विचारवंतांनी बुध्दाला स्वीकारले तुम्ही बुध्दालाच मागास जातीत गणले ब्राम्हणी विचारला तुम्ही स्वीकारले आणि बुध्दाला मागास जाती टाकले डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध झाले म्हण्यापेक्षा बुध्दालाच तुम्ही महाराचा देव बनविले एवढी कुबुद्धि तुम्ही बाळ गंगाधर टिळकांनी ,विनायक दामोदर सावरकर गोळवलकर हेडगेवार गांधी यांनी दिलेली बुध्दी टिकउन ठेवली ,जर तुम्ही त्याचवेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतले असते तर आज भाजपने नरेंद्र मोदींनी ही तुमची लाल केली नसती आमचे काय बघता तेव्हाही ताठ होते आजही ताठच आहे म्हणून ब्राम्हणाच्या पोरी आमच्या विद्वत्तेमुळे आमच्या घरी सूना पत्नी म्हणून नांदत आहेत तुम्हाला आमचा विटाळ होते तुम्हाला बुध्दाचा विटाळ होते कारण बौद्धिक पातळी लायकता उंचावण्या पेक्षा तुम्ही सत्तेच्या पाटीलकी क्या आविर्भावात जास्त रमलेत आणि आता आम्हाला सांगता संविधान खत्र्यात आहे तेव्हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले सत्ताधारी राजकारणी जर देशहित्वडी जनतेप्रती प्रामाणिक राहतील तर हे संविधान टिकेल अन्यथा त्या संविधानाला अर्थ राहणार नाही स्वातंत्र्यानंतर तुम्हीतरी कुठे संविधानाला जपले जातीवाद कायम ठेवला स्त्रियांवरील बलात्कार कायम ठेवलेत अण्ण्या अत्याचार कायम ठेवलात फकत तुम्ही सरकारी जागा बळकावल्या कॉलेज शाळा दवाखाने काढलेत व्यवसाय थाटला तेच आज भाजप करीत आहेत आम्ही आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते पत्रकार साहित्यिक लेखक कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता सर्व राष्ट्रनिष्ठा बाळगणारे आंबेडकरवादी भारतीय आहोत आम्ही भारतवासी आहोत आम्ही हिंदुस्थानी नाही आम्ही मानवता समतावादी आहोत तुमच्यासारखे आम्ही मनुवादी मनोव्याधिग्रस्ट नाहीत जरी आमचे बीएसपी आर पि आय वंचित तुकडे असतील तरी जेव्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतर असो किंवा रिडल्स असो भिमाकोरेगाव असो आम्हीच लढाया जिंकल्या तेव्हा तुम्ही आणि भाजप वाले सर्व मनुवादी एकत्र होते मग आत्ताच आमची आठवण तुम्हाला मतदान साठी झाली किती आंबेडकरवादी तुमच्यासोबत उमेदवार घेतलेत तुम्ही बर ढीवर,कोष्टी,लोहार,सुतार,चांभार, मेहतर ,धनगर तरी किती घेतले आजवर तुम्हीही तेच केले जे भाजप करीत आहे आम्ही आंबेडकरवादी स्थिर आहोत तुम्ही अस्थिर आहात अशांत आहात तुम्हाला आमचा घरची लंबी रोटी चालते पण तुमची बेटी आमच्या हुशार पोरासोबत लग्न करतो म्हणेल ते तुम्हालाच चालत नाही म्हणून आधी बौद्धिक साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रात आमची शुद्ध स्वच्छ पणाने संगत करायला आधी तयार व्हा मग आम्ही विचार करू तुम्ही आमच्या लायक आहात की नाही सत्तेचे काय बघता स्वातंत्र्यानंतर येवढे वर्ष सत्ता उपभोगली तरी तुमच्याजवळ नरेंद्र मोदी असो अनित शहा असो आर एस एस भाजपा मधे जे लोक सामील झालेत तेयांचे उत्तर देणारे लोक काँग्रेसमध्ये नाहीत घाबरल्यागत आम्हाला सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनची घटना, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे संविधान अरे अज्ञानिवंत काँग्रेसी परंपरावादी राजकारणीयानो है संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे नव्हेरे लेकरंहो हे संविधान ही घटना भारताची आहे येवढे साधे सोपे तुम्हाला बोलताना भान रहात नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेच आम्हाला शिकविले भान ठेऊन शब्द बोलावे समजून घ्यावे त्याचसाठी आम्ही भारतातील जगाने स्वीकारलेला बुद्ध स्वीकारला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनक्या प्रेरणेने मगतुम्हीही सुबुद्धी येऊ द्या आणि स्वीकारा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनची शुद्ध संविधानातील बुद्ध नीतिमत्ता मग आम्हाला भेटा बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, माकांशिराम जिंची मानसलेक बिएसपी ची सुप्रीमो आम्ही सर्वच तुम्हाला साथ देऊ नाहीतर आमचे आम्ही बघून घेऊ आजपर्यंत जसे बघितले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनपुढे जगातील विद्वान नतमस्तक झालेत कारण सम्राट अशोकानंतर बुद्ध शिष्य जागतिक कीर्तीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर झालेत , त्यांचे शिष्य मां कांशीराम साहेब झालेत ज्यांचे नांव आज जगात गेले आणि अटलबिहारी वाजपेयी,प्रधानमंत्री व्ही पी सिंह त्यांना राजीव गांधी स्वताहून भेटायला गेलेत ही शक्ती आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकर कांशीराम, रामस्वामी नायकर पुरोगामी चळवळीचे प्रणेते सर्व संतांची जे तुम्ही आजपर्यंत समजून घेतले नाहीत फक्त सत्तेच्या मस्तीत झिंगत राहिलेत तेच नरेंद्र मोदी अमित शाहा भाजप आर एस एस करीत आहेत दोघांचीही मानसिकता फक्त सत्ता आणि सत्ता उपभोगने आहे देशाशी काही जनतेशी घेणे देणे नाही इंग्रज मोगलांनी इथली मालमत्ता इथेच ठेऊन बिना कमिशन पक्के मजबूत काम केले तुम्ही कमीजास्त शेन खायसाठि सत्तेत बसले.

अनिरुद्ध शेवाळे

प्रतिभावंत प्रबोधनकार
कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार
संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार
सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र

9823368332,,,,,9146867692

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!