इथेनॉल उत्पादनातील निर्मतीवरील असलेली बंदी, यावर पुन्हा विचार करावा.

केंद्र सरकारने साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली असून, या निर्णयाचे दुहेरी परिणाम होणार आहेत. एकीकडे, इथेनॉल उत्पादनाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केलेल्या कारखानदार व शेतकऱ्यांवर कर्जाची परतफेड आणि इथेनॉल प्रक्रिया टिकवून ठेवण्याचे ओझे आहे. तर दुसरीकडे या निर्बंधामुळे इंधनासाठी इथेनॉल पुरवठ्यात अडथळा निर्माण होणार आहे. ज्यामुळे साखर कारखान्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान होण्याबरोबर सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी केली आहे. वास्तविक पाहता साखर उद्याोगाला आर्थिक स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीचा घेतलेला निर्णय हा महत्त्वपूर्ण ठरला आहे. याचा ऊसउत्पादक शेतकरी व कारखानदार यांना मोठा फायदा झालेला आहे. मात्र याबरोबरच साखर उद्याोगामुळे केंद्र सरकारच्या पेट्रोल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत