महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

ओ बी सिंच्या विकासातील अडथळे उपाय आणि 2024 च्या निवडणुका – प्रा. श्रावण देवरे

1) ‘जरांगे विरुद्ध फडणवीस’ ही “ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय” अशी लढाई असून ती वर्चस्वासाठीची पारंपरिक कुरघोडी आहे. ब्राह्मण फडणवीस व मराठा जरांगे यांनी दोघांनी मिळून ओबीसी आरक्षण खतम केले आहे, हे विसरु नका.

2) मराठ्यांना 10 टक्के देतात की 16 टक्के? मराठ्यांना ओबीसीतूनच दिले की स्वतंत्र 50 टक्क्याच्या वरचं? आता हे प्रश्न महत्त्वाचे राहीलेलेच नाहीत.

3) 99 टक्के मराठ्यांच्या घरात खोटे कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेले आहे आणी ते आता खऱ्या ओबीसींना शिपायाची नोकरीसुद्धा मिळू देणार नाहीत.

4) आता हे खतम झालेले ओबीसी आरक्षण परत कसे मिळवायचे? हा खरा महत्वाचा व आपल्या ओबीसी अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

5) त्यासाठी एकाच ओबीसी पक्षाच्या नावाने 2024 च्या निवडणूका लढणे, ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे.

6) महाराष्ट्रात सर्व जिल्ह्य़ांमध्ये “ओबीसी राजकीय आघाडी” च्या उमेदवारांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळतो आहे. या उमेदवारांना मिळालेली एकूण मते 50 लाखाच्यावर गेली तर आपले गेलेले ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळवता येईल.

7) ओबीसी राजकीय आघाडीला मिळत असलेले यश पाहून संघ-भाजपा-कॉंग्रेससारख्या पक्षांनी ओबीसी विरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली आहे

8) हे षडयंत्र नेमके काय आहे..? जानकर व शेंडगेंबद्दल काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी ऐका प्रा श्रावण देवरे यांचे हे व्याखान..

लिंक पुढीलप्रमाणे –

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!