महापरिनिर्वाण दिन
-

भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्य अधिवेशन 2023 बदलापूर जिल्हा ठाणे मोठ्या संख्येने सामील व्हा राजाराम खरात आरपीआय आर के
भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्य अधिवेशन 2023 बदलापूर जिल्हा ठाणे मोठ्या संख्येने सामील व्हा राजाराम खरात आरपीआय आर के
Read More »या धमकीखोर आंदोलनांमध्ये वैचारिकता व राष्ट्र घडणीची भाषा कुठेच का दिसत नाही?डॉ. अनंत दा. राऊत
मोबाईल नंबर ९८६०५२५५८८ई मेल anantraut65@gmail.com सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक आंदोलन सुरू आहे. कुठल्याही आंदोलनाला एक वैचारिक अधिष्ठान असावे लागते.…
Read More »-

औषधे आणि वैद्याकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही : न्यायमूर्ती देवेंद्रकुमार
औषधे आणि वैद्याकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त…
Read More » -

‘एबीपीमाझा’ वर उद्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळा
नागरिकांमधून निवडल्या गेलेल्या नऊ कर्तबगार स्त्रियांचा गौरव करणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२३’ हा सोहळा १० डिसेंबर (रविवार) रोजी ‘एबीपी माझा’…
Read More » -

७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार सरळसेवेची पदभरती करण्याची सरकारने घोषणा केली असली तरी सर्व पदे…
Read More » -

समाजमाध्यमांची वाढ कशी आहे अहिताची ? – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
‘जमनालाल बजाज फाउंडेशन’तर्फे देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्कारांचे सरन्यायाधीशांच्या हस्ते वितरण करण्यात आले. समाजमाध्यमांच्या वाढीमुळे आणि समुदायांमधील वाढत्या असहिष्णुतेमुळे जगभरात…
Read More » -

न्यायमूर्तींच्या रिक्त पदांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे वाढ
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात असल्याबाबत टिप्पणी केली. या कार्यक्रमाला…
Read More » -

जुलमी व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी क्रांती घडवली – प्रा.प्रल्हाद यादव.
वरकुटे-मलवडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन;वरकुटे-मलवडी : वार्ताहर एस एन सरतापे. हजारो वर्षे दलित शोषित पीडित समाजाच्या सन्मानाला ज्या समाजव्यवस्थेनं लाथाडलं…
Read More » -

समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावरून सचिन सावंत यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना डिवचले
समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पावरून काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना डिवचले आहे.…
Read More »







