महापरिनिर्वाण दिन
-

मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी का दिले राजीनामे .
मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत चर्चा होणार आहे. त्याचवेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची…
Read More » -

” सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर “
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या…
Read More » -

मुंबईच्या 5 एन्ट्री पॉइंटवर टोल वसुली सुरूच राहणार 2026 पर्यंत.
मुंबईतील 31 फ्लाईओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या 5 प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या 2242.35 कोटी…
Read More » -

दुसऱ्या निवडणुकीत मंत्री, तिसऱ्यामध्ये थेट मुख्यमंत्री,
मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड. मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सोडवला…
Read More » -

जम्मू _काश्मीर मध्ये त्वरित इलेक्शन घ्या __सुप्रीम कोर्ट
जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि इथे ३० सप्टेंबर २०२४ आत निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले.…
Read More » -

नड्डांची ऑफर नाकारली ; राजस्थानात CMपदाचा पेच कायम! सिंधियांच्या ‘एका’ मागणीनं भाजपमध्ये खळबळ
निकालाला आठवडा उलटून गेल्यानंतरही राजस्थानला मुख्यमंत्री मिळालेला नाही. राजस्थानातील मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बहुमत…
Read More » -

कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा…
केंद्र शासनानं २०१९ मध्ये ३७० कलम रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयाला…
Read More » -

कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना जनतेने बळी पडू नये असे रिझर्व बँकेचं आवाहन
कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून त्यांची दिशाभूल करणाऱ्या काही जाहिराती रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्या आहेत. समाज माध्यमांवर अशा अनेक जाहिरातींचा प्रसार…
Read More » -

इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला दिल्ली येथे बैठक
I.N.D.I.A. Alliance: कांग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे.…
Read More » -

मानवी हक्कांबाबत जनजागृतीसाठी व सक्षमीकरणासाठी संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होने आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त…
Read More »









