भारत
-

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
महिलांना स्वावलंबी करण्यात बचत गटांचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्याचं शतक महोत्सवी वर्ष देश विकसित राष्ट्र म्हणून साजरं करेल अशी शपथ…
Read More » -

देशाचा क्रीडा क्षेत्रातला स्तर उंचावण्यासाठी नामांकित खेळाडूंनी पुढाकार घ्यावा – क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर
ज्येष्ठ खेळाडूंनी माय भारत पोर्टलवर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी व युवा खेळाडूंनाही या मंचावर नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे असे ठाकूर…
Read More » -

आज राष्ट्रीय शेतकरी दिन
आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. मातीत खपून जगासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.केंद्र आणि राज्य…
Read More » -

तामिळनाडू सरकारकडून ८ कोटी ६८ लाख रुपयांची मदत जाहीर मिचौंग चक्रीवादळात एन्नोर खाडीमधल्या तेलगळतीमुळे नुकसान…
मच्छिमारी करणाऱ्या २ हजार तीनशे एक कुटुंबाना प्रत्येकी साडे १२ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एम के स्टॅलिन…
Read More » -

औष्णिक वीज उत्पादनात यंदा ८ टक्क्यांहून जास्त वाढ
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीतल्या उत्पादनापेक्षा ७८० अब्ज युनिट्सने अधिक उत्पादन झालं असं कोळसा मंत्रालयाने…
Read More » -

अमृतकाळात भारताचे स्वतःचं भारत अंतराळस्थानक असेल असे इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांचे प्रतिपादन…
अहमदाबादमध्ये आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात काल त्यांनी अमृतकाळात भारताचं स्वतःचं भारत अंतराळस्थानक असेल,अशी आशा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे…
Read More » -

३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण : राजाैरी, पुंछ भागाला बनले तळ
सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले…
Read More » -

भारतीय महिला संघांला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात…
भारताला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या…
Read More » -

भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर थांबवले…
मानवी तस्करी होत असल्याच्या कथित माहितीवरून हे विमान थांबवण्यात आले. फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी ३०३ भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं विमान काल…
Read More » -

दिल्लीत हवेच्या प्रदूषणामुळे ४चाकी वाहनांवर बंदी…
दिल्ली सरकारनं हे आदेश काल जारी केले. दिल्लीत चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली. दिल्ली आणि परिसरात हवेचा दर्जा आणखी खालावल्यामळे…
Read More »









