भारत
-

भारतीय महिला संघांला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात…
भारताला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या…
Read More » -

भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर थांबवले…
मानवी तस्करी होत असल्याच्या कथित माहितीवरून हे विमान थांबवण्यात आले. फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी ३०३ भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं विमान काल…
Read More » -

दिल्लीत हवेच्या प्रदूषणामुळे ४चाकी वाहनांवर बंदी…
दिल्ली सरकारनं हे आदेश काल जारी केले. दिल्लीत चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली. दिल्ली आणि परिसरात हवेचा दर्जा आणखी खालावल्यामळे…
Read More » -

छत्तीसगडमध्ये 9 मंत्र्यांनी घेतली शपथ:
आज शपथ घेणार्यांमध्ये लक्ष्मी राजवाडे (नवा चेहरा), टंकाराम वर्मा (नवा चेहरा), ओपी चौधरी (नवा चेहरा), श्यामबिहारी जैस्वाल (पूर्वी आमदार) आणि…
Read More » -

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारताचा मालिका विजय…
कालच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २९६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ २१६ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेत…
Read More » -

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय…
ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महिला क्रिकेटमध्ये आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा…
Read More » -

सरकारचा नवा नियम! फोन कॉल करुन त्रास देणाऱ्यांना भरावा लागेल 50 हजारांचा दंड…
कोणी विनाकारण फोन करुन तुम्हाला त्रास देत असेल तर 50 हजारांपासून 2 लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. केंद्राच्या मोदी सरकारकडून…
Read More » धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री….
हिट अँड रन प्रकरणात आता ज्याने धडक दिली, त्या वाहनचालकाने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यास, त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार…
Read More »-

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, चुराचांदपुर जिल्ह्यात कलम १४४ लागू.
चुराचांदपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यात पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद…
Read More » -

पुरामुळे तमिळनाडूमध्ये ४० लाखांहून अधिक लोक विस्थापित
१८७१ नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरील ऐतिहासिक पुरामुळं ४० लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पाऊस कमी झाल्यानं तामिळनाडू सरकारनं मदतकार्य…
Read More »








