शैक्षणिक
-

आयटीआय, डिप्लोमा झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी.
रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिससाठी पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास 1 डिसेंबरपासून सुरूवात झाली असून…
Read More » -

मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर.
शुक्रवारी UPSC-2023 चे मुख्य निकाल जाहीर झाले. गेल्या मे महिन्यात झालेल्या पूर्वपरीक्षेला सुमारे 13 लाख उमेदवार बसले होते. मेनसाठी 15…
Read More » -

¨ राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या 75 हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच!
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार सरळसेवेची पदभरती करण्याची सरकारने घोषणा केली असली तरी सर्व पदे…
Read More » -

पाचवी तसेच आठवीचे विध्दयार्थी आता ढकलपास केले जाणार नाही.
राज्यातील पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवीला प्रत्येक विषयासाठी ५० गुण,…
Read More » -

महाविद्यालयांत आता कमी कालावधीचे कौशल्य विकास अभ्यासक्रम.
पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम हीच ओळख असलेल्या देशभरातील महाविद्यालयांना आता कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत.…
Read More » -

“चला निघायची वेळ झाली” ही एकांकिका स्पर्धेत प्रथम
उत्साहपूर्ण वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नागपूर विभागीय अंतिम फेरीत अमरावती येथील भारतीय महाविद्यालयाची ‘चला निघायची वेळ झाली’ ही एकांकिका…
Read More » -

UPSC-MPSC :‘स्टार्ट अप इंडिया’ उपक्रम का सुरु करण्यात आला? भारत सरकारचा त्यामागचा उद्देश काय?
देशातील स्टार्ट अप उद्योगांना पुरक ठरणारे ‘स्टार्ट अप इंडिया’ हे अभियान १६ जानेवारी २०१६ पासून भारत सरकारद्वारे राबविण्यास सुरुवात झाली.…
Read More » -

अंतराळवीरास पाठवून सुखरूप परत पृथ्वीवर आणणे शक्य होईल : अंतराळ संशोधन संस्थेने केले सिद्ध
सतत नवनवी यशाची शिखरे सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. चांद्रयान-३ चे…
Read More » -

आयआयटी मुंबई ३०३ व्या स्थानी तरआशियाई क्रमवारीत ५० वे स्थान
भारताअंतर्गतच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठ प्रथम तर आयआयटी मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत ३०३ वे आणि आशियाई क्रमवारीत…
Read More » -

विद्यार्थ्यांच्या झोपेवरून शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.
अलीकडे सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी असतात; परंतु शाळेत जाण्यासाठी त्यांना लवकर उठावे लागते आणि त्यामुळे त्यांची…
Read More »









