राजकीय
-

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध निषेध निषेध…
PhD करून काय दिवा लावणार, Fellowship घेऊन काय करणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसली ही भाषा….PhD करुन मागासवर्गीय विद्यार्थी…
Read More » -

संसदेबाहेर आधी फटाके फोडले, पिवळ्या रंगाचा गॅस घेऊन दोघे आत शिरले;
संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणा बाजी केली . त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आलेत .…
Read More » -

सुनील शुक्रे मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष, सदस्यपदी जाधव, शिंगारे, तांबे यांची केली नियुक्ती
मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यावर राज्य सरकारने आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील…
Read More » -

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. त्यामुळे…
Read More » -

मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी का दिले राजीनामे .
मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत चर्चा होणार आहे. त्याचवेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची…
Read More » -

सभागृहात आज संध्याकाळी मराठा आरक्षणावर चर्चा होणार…
सभागृहात आज संध्याकाळी मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबद्दलची माहिती दिली
Read More » -

दुसऱ्या निवडणुकीत मंत्री, तिसऱ्यामध्ये थेट मुख्यमंत्री,
मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड. मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सोडवला…
Read More » -

जम्मू _काश्मीर मध्ये त्वरित इलेक्शन घ्या __सुप्रीम कोर्ट
जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि इथे ३० सप्टेंबर २०२४ आत निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले.…
Read More » -

नड्डांची ऑफर नाकारली ; राजस्थानात CMपदाचा पेच कायम! सिंधियांच्या ‘एका’ मागणीनं भाजपमध्ये खळबळ
निकालाला आठवडा उलटून गेल्यानंतरही राजस्थानला मुख्यमंत्री मिळालेला नाही. राजस्थानातील मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बहुमत…
Read More » -

कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा…
केंद्र शासनानं २०१९ मध्ये ३७० कलम रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयाला…
Read More »









