महाराष्ट्र
-

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर जगाचे लक्ष लागले आहे !
या सत्तेविरूध्दचा एक मुद्दा वा भ्रष्टाचाराची एक फाईल जरी आज जनतेसमोर आली तरी हि मोदी सत्ता पुन्हा सत्तेवर तर येणार…
Read More » -

धाराशिव जिल्हाधिकारी मा.सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगास पत्र पाठवून EVM ऐवजी मत पत्रीकेवर मतदान घेण्यासाठीचे मागवले मार्गदर्शन.
प्रशासकीय स्तरावर EVM च्या असमर्थतेबद्दल लेखी पत्रव्यवहाराची देशातील पहिलीच घटना.. धाराशिव – जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या…
Read More » -

निवडणुकांच्या तारखा जवळ जवळ निश्चित. सर्वच राजकीय पक्ष लागले कामाला..!
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या…
Read More » -

शिंदे पवार यांनी दिल्ली वारी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटेना. ठाणे कल्याण मतदारसंघांसाठी शिवसेना ठाम.
मुंबई : भाजपच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटपा कडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लवकरात लवकर सर्वांची सहमती होऊन निर्णायक…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण – भाग ८६
संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते.संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही…
Read More » -

संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला- १२
गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प 12 वे ….! रविदास महाराज आपल्या या दोह्यात ‘सर्व सुखाय सर्व हिताय”चा संदेश देतात ..…
Read More » -

उल्हासनगर येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..
जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या उल्हासनगर शहरातील एकमेव महिला उद्यानात नवीन सभागृहाचे उदघाटन व…
Read More » -

भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाल संस्कार शिबिर संपन्न.
बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून घेण्यात आलेले दहा दिवसीय बालसंस्कार शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात पार…
Read More » -

भीमकन्या डॉ. प्रियांका कांबळे यांचा विश्वविक्रम, महिलांच्या समस्येबाबत केली विलक्षण जनजागृती.
दैनिक जागृत भारत टीम च्या वतीने क्रांतिकारी जयभीम. महिलांचे आयुष्य चुल आणि मुलं इथपर्यंत मर्यादित न राहता महिलांनी उत्तुंग भरारी…
Read More » -

पुढील ४ दिवस तापमानाचे.. दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला.
मुंबई : मार्च महिना सुरू झाला असून, थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागलाय. अशा स्थितीत अपेक्षेच्या विरुद्ध मुंबईच्या किमान तापमानात…
Read More »









