मुख्यपान
-

जयभिम दिनविशेष
१३ ऑक्टोबर १९३५ धर्मानंतर घोषणा दिन. १३ ऑक्टोबर १९२९ पार्वती मंदिर (पुणे) सत्याग्रह. १३ ऑक्टोबर १९३५ येवले येथे अस्पृश्यांची परिषद.…
Read More » -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकाच्या आराखड्याचा घेतला आढावा.
भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याला साजेशे असे भव्य स्मारक नाशिक जिल्ह्यात उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव…
Read More » -

कामचोर आमदाराची निषेध सभा.
जळगाव शहरातील प्रभाग बारा मथे कलेक्टर बंगला जवळ चर्च पासून एकता नगर कडे रस्ता अत्यंत खराब आहे.चारही नगरसेवक कामचुकार होते.एकालाही…
Read More » -

हल्ला
१) संंघोट्यांचा – मनुवाद्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो. बहुजन लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, बहुजनांना…
Read More » -

आज धर्मांतर घोषणेचा ८८वा वर्धापन दिन.
१३ ऑक्टोबर १९३५ साली येवले (जि. नाशिक) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल मुंबई इलाखा परिषदेत (धर्मांतर परिषद म्हणून…
Read More » -

शनिवारी-रविवारी ठाणे स्थानकात ‘पॉवर ब्लॉक’!
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलावर पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी शनिवार-रविवार (ता. १४ आणि १५) मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर…
Read More » -

ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन.
ज्येष्ठ हिंदी व गुजराती अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. त्यांनी ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल ४५…
Read More » -

इस्रायल-हमास युद्धात भारताची साथ कुणाला ?
हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेला हल्ला हे आपण ‘दहशतवादी कृत्य’च मानतो, असे सांगतानाच पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे पररा…
Read More » -

फक्त आरक्षणामुळे समाज पुढे जात नसतो.
आरक्षण हे फक्त साधन आहे. किंवा एक संधी आहे. आरक्षण मिळाले की झाला विकास असे नाही. मराठा किंवा तत्सम उच्च…
Read More » -

कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती निर्णयावर शरद पवार यांची राज्यशासनावर टीका.
शिंदे फडणवीस सरकारने मुंबई पोलीसमध्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ३००० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे.…
Read More »








