भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामान्य ज्ञान
कामकाजातला गदारोळ आणि अडथळा टाळायला हवा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड…

कामकाजातला गदारोळ आणि अडथळा टाळायला हवा, आणि नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरायला हवा, अशी अपेक्षा यावेळी धनखड यांनी व्यक्त केली. मुंबईत विधानभवन इथं ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा समारोप आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झाला. कायदेमंडळातल्या कामकाजात शिस्त असली पाहिजे आणि विधायक चर्चा, वादविवाद व्हायला हवेत असं ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत