वेळेचे नियोजन काळाची गरज.

वेळेचे नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिमत्त्व विकासात तसेच कौशल्य विकासात वेळेच्या नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आपण वेळेचा आदर करा, वेळेचे पालन करा, वेळेत काम करा, वेळेबरोबर रहा आणि प्रगती करा.
१. ध्येय-धोरणे निश्चित करता येतात.
२. विशिष्ट महत्त्वाच्या कामांना अग्रक्रम देणे शक्य होते.
३ . स्वतःला संघटित व शिस्तबद्ध ठेवता येते.
४. कामाचा ताणतणाव कमी होते.
५. अनावश्यक कामे, जबाबदारी टाळता येते.
६. शिस्तबद्ध नियोजन करता येते.
७. नावलौकिक वाढविण्यास मदत होते.
८. वैयक्तिक समाधान व व्यावसायिक यश सहज मिळते.
९. नावीन्यात सुधारणा होते.
१०. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन शक्य
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत