न्यायव्यवस्था मनुवादी ,तर देशभर अधिकार पदी ,पेशव्यांच्या अवलादीआहेत …….

चोबे पाटील. इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम.
.
..लोकशाहीसह राजघटना वाचली तरच आरक्षण मिळेल ……
केवळ मिठावर टॅक्स लावताच दांडी यात्रा देशव्यापी आंदोलन म. गांधींनी लढवले.
अहो पाटील तुम्ही का गप्प बसले ..??
आता बॅलेट वर मत प्रक्रिया मुद्दा,….. आरक्षणाबरोबर घेऊन लढावेच लागेल .
अन्यथा…. आरक्षण धोक्यात येईल .देश पुन्हा मनुवाद्यांच्या गुलामीत जाईल …..
अहो मनोज भाऊ , महाराष्ट्र तुमच्याकडे छ. सच्चा शिलेदार म्हणून पहात आहे. याचे भान ठेवून ठोस भूमिका घ्यावी लागेल .मर्द मावळ्यांना दिशा द्यावीच लागेल.
कारण ब्राह्मणेतर भारतीय बहुजन विपक्षी राजकारणी ,समाजसेवक लेखक विचारवंत, पत्रकार क्रांतीकारी कामगार संघटना वाले, बहुतेक सर्वच ,काही अपवाद वगळता ,मुर्दाड हातबल ,लाचार स्वार्थी ,फुटीरझालेआहेत.त्यांचे शेपट मोडलेत ,.ते फक्त क्रिया विना वाचाळता करीत आहेत……
आता काळ बदलला आहे. परिस्थिती जागतिक राजकारण बदलले आहे .केवळ उपोषणाने कार्यसिद्धी होणार नाही .महाजन आंदोलनाद्वारे सबंधित देशद्रोह्यांना विशेषतः ……..नीतीश नायडूला , नि. आयोगाला,घेराव करण्याची घोषणा करण्यासाठी, डॉ. आंबेडकरांचा सहा डिसेंबर महानिर्वाण ,स्मृतिदिन ही एक संधी आली आहे.
महात्मा गांधी सारखा दांडि यात्रा मार्च करून रस्त्यावर लढावे लागेल.
केवळ मिठावरील टॅक्स हटविण्यासाठी एवढे मोठे आंदोलन पेटले होते, आता तर सर्व जीवनावश्यक वस्तूवर अन्याय टॅक्स लावलेला असताना सर्व सबंधित नेते गप्प बसले आणि त्यांनी देशवाशीयांनाही बधिर केले आहे…?
पण मी आम्ही म्हणतो की ,…..देशातील जनता सक्रिय आहे. अशा परिस्थितीत पाटील तुम्ही काही भूमिका घेतली नाहीत तर…… महाराष्ट्रातील मावळे तुम्हालाही अडचणीत आणतील . लाखाचे बारा हजार होतील……..
धन्यवाद…. चोबे पाटील. इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम. अहमदनगर. तारीख 29 11 2024.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत