मुख्यपानशैक्षणिकसामान्य ज्ञान

TCS 2023 विचारलेले प्रश्न

  • राज्याचे ‘धनविधेयक’ प्रथम कोठे मांडले जाते? – विधानसभा
  • महाराष्ट्रात जिल्हा परिषद नसलेला जिल्हा कोणता?-मुंबई
  • भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार मंत्री आणि महान्यायवादी संसदेच्या सदनात बोलू शकतो किंवा कार्यवाहीत भाग घेऊ शकतो? – कलम 88
  • जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? – जिल्हाधिकारी
  • तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो?-तहसीलदार
  • पिकांची आणेवारी ठरविण्याचे अधिकार कोणाला आहेत? तहसीलदार
  • ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाची देखरेख व नियंत्रण असते?- पंचायत समितीचे
  • महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? –वसंतराव नाईक
  • जिल्हा परिषदेच्या अहवालाची तपासणी करण्यासाठी राज्य विधानसभेने नेमलेली समिती कोणती? – पंचायतराज समिती
  • 9 डिसेंबर 1946 ला संविधानाची प्रथम सभा कोठे घेण्यात आली? – नवी दिल्ली येथील कौसिंग चेंबरच्या वाचनालयात
  • ● ईशान्य भारतातील बराक नदीवरील कोणता जलमार्ग नुकताच राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आला? – लखीमपूर भांगा
  • ■ माऊंट रोकाटेंडा हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे? –इंडोनेशिया
  • कर्नूल कोणत्या नदीकाठी आहे?- तुंगभद्रा
  • ● महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?- ओगलेवाडी
  • ● लोकसभेमध्ये गणपूर्ती किंवा कोरम या सदस्यांची एकूण संख्या किती असते? • 1/10 किंवा 55
  • ● संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय…….आहेत. – संघसूचीत
  • ● केंद्रीय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो. – संसदेला
  • ● लोकसभेच्या उमेदवारासाठी किमान पात्रता वय किती असावे लागते? – 25 वर्षे
  • राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती? – 35 वर्षे
  • ● विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा… एवढी आहे. –30 वर्षे
  • ● रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले?  – 1 जानेवारी 1949
  • नवव्या पंचवार्षिक योजनेत कशाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले?-  कृषी आणि ग्रामीण विकास
  • ■ समाजवादी समाजरचनेत कोणत्या स्वरूपांची अर्थव्यवस्था अधिक जवळची असते?–  सार्वजनिक क्षेत्रास प्राधान्य देणारी
  • ● केंद्र सरकारने औद्योगिक ठराव कोणत्या साली मंजूर केला? – 6 एप्रिल 1946 रोजी
  • ● एकात्मिक बालविकास सेवा यात कशाचा अंतर्भाव होतो?- अंगणवाडी केंद्रे
  • भारतात दूरसंचार सेवेवर अधिक लक्ष देणे व त्यासाठी अधिक गुंतवणूक करणे कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू केले? – आठव्या
  • 1 ग्रामीण बँकेची शाखा कोणत्या ठिकाणी असते?

  -20,000 लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या ठिकाणी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!