खान्देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

2 मार्च – काळाराम मंदिर सत्याग्रह

संघर्ष – एक आठवण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चळवळ आणी संघर्ष भारतातल्या जातीयवादी लोकांच्या छाताडावर बसून आम्ही सुद्धा समानतेचे अधिकारी आहोत हे सिद्ध करून देण्यासाठी केलेला संघर्ष आहे. देवळाशी आम्हाला काही घेणे देणे नसून आम्ही अस्पृश्य ( आताचे बौद्ध ) भारताचे मूळ रहिवाशी असून भारताला स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरीही आमच्या नशिबी स्वातंत्र्याची उष्टी फळे वाट्याला येऊ नये तुमच्या मध्ये आमच्या बद्दल असलेली घृणा नष्ट व्हावी हीच आमची भावना आहे. आणी मी ह्यात असेपर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत माझ्या समाजाला नक्कीच न्याय मिळवून देईल. याच उद्देशाने हा संघर्ष आहे.
 म्हणून आज 2 मार्चच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या संघर्षाला आठवण म्हणून अभिवादन !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!