भारतमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठ

प्रजासत्ताक दिनाचे एकमेवनायक डाॅ बाबासाहेब आबेंडकर होय

लेखक
श्रीकृष्णा घरडे

२६ जानेवारी गणतंत्र दिवस

डाॅ बाबासाहेब आबेंडकरांच्या नावाची या देशातील अनेक लोकांना एलर्जी आहे. त्यांचे नाव घेताच.अनेक मनुवाद्यांना पोटशुळ उठतो त्यामुळे ते आजही त्यांच्या नावाला विरोध,त्यांच्या पुतळ्याला विरोध,त्यांच्या प्रतिमेला विरोध अशा सर्वच बाबतीत त्यांना विरोध करीत असतात, डाॅ बाबासाहेब अशा विरोधाकांना उद्देशून एकदा म्हणाले होते की,तुम्ही माझा विरोध करे शकता,तुम्हीमाझा तिरस्कार करू शकता परूंतु तुम्ही मला नाकारू शकत नाही आणि अखेर ठरले,आजही त्यांचा तिरस्कार केला जातो परूंतु त्यांना कुणालाही नाकारता नाही आले आज जगभरात डाॅ बाबासाहेब आबेंडकर आणि भारतीय सविधान हा मोठी चर्चेचा विषय असतांनाही या देशातील मनुवादी हे सविधान संपुष्टात आणून मनुप्रणित चातुर्वण्य व्यवस्था आणण्यासाठी खटाटोप करीत आहेत त्यांना डाॅ बाबासाहेबांनी निर्माण केलेली संसदीय लोकशाही नको आहे. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी,संविधानाबाबद ते कितीही उदासीन असले आणि लोकशाही उलथून टाकण्यासाठी खटाटोप करीत असेल,तरी भारतीय लोकमाहि शेवटपर्यंत स्थिर राहील एवढी ताकत डाॅ बाबासाहेबांनी संविधानात निर्माण केली आहे. आणि यातूनही मनुवाद्याचे मनसुबे जर का यशस्वी झाले तर या देशाचे तीन-तेरा होतील,प्रचंड आराजकता माजेल तेव्हा देशाला स्थिर करण्यासाठी डाॅ बाबासाहेब आबेंडकर पुन्हा जन्म घेणार नाही

भारताचाच्या प्रजासत्ताक दिनाला आज ७० पुर्ण झाले या ७० वर्षात आपल्या देशात अनेक सत्तांतरे झाली असली,तरी देशाची अखंडता मात्र कायम आहे आणि याचे संपूर्ण श्रेय भारटीय संविधानाला जाते ‘२६ जानेवारी हा आपला ‘ प्रजासत्ताक दिन ‘ अर्थात हा प्रजासत्ताक दिन कोणामुळे तर डाॅ बाबासाहेब आबेंडकरांमुळे म्हणून या दिवशी ध्वजारोहण केले जाते परूंतु शासकीय पातळीसह अन्य ठिकाणीहि तसे होतांना दिसत नाही.खरे तर शासनच डाॅ बाबासाहेब आबेडकबाबत उदासीन असल्यामुळे ते तसा आदेश (जीआर) काढत नाही मग इतरांच्या बाबतीत काय बोलावे ज्या शिल्पकाराच्या महान योगदानामुळे सविधानाची निर्मिती झाली त्या महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करावे अशी मागणी इतक्या प्रदीर्घ बर्षानंतर आजही शासनाकडे आबेंडकरी जनतेला सतत करावी लागते,ही मोठी शोकांतिका आहे.संविधान लिहिणे हे डाॅ बाबासाहेबांचे सर्वात्कृष्ट असे महान कार्य आहे कारण डाॅ बाबासाहेबांनी जेव्हा भारताचे संविधान लिहिण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले,तेव्हा आपल्या देशातील परिस्थितीअतिशय गुंतागुंतीची तर होतीच, शिवाय अनेक जंटील समस्या व प्रश्नदेखील देशापुढे निर्माण झाले होते.त्यात अनेक वेगवेगळ्या संस्थानांचे विलिनीकरण करणे,अनेक निर्वासितांचे पुनर्वसन करणे,देशाची आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणणे,अशा कितीतरी ज्वलंतउदा:आहे

समस्याचे निराकरण करूण एक प्रगतशील व समृद्धशाली राष्ट्र उभारणीचे कार्य करणे, असे फार मोठे आव्हान आपल्या देशापुढे होते ते आव्हान स्विकारून पूर्णत्वास नेण्यासाठी या देशातील मोठ-मोढे धुरंधरसुद्धा पुढे आले नाहीत आणि जे आले ते नतंर सर्व या आणि त्या कारणाने आपोआपच दूर झाले अर्थात टिकले नाहीत परूंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आव्हान डाॅ बाबासाहेबांनी निर्धारपूर्वक व आनंदाने स्विकारले आपल्या प्रकृतीची कसलीच पर्वा न करता राष्ट्रकार्याला प्रथम प्राधान्य देउन अतिशय रात्रदिवस कष्ट घेऊन २वर्ष- ११ महिने व १७ दिवसात हे संविधानाचे कार्य पूर्ण केले आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते देशाला सुपूर्द केले अशा संविधानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी २६जानेवारी १९५० पासून सुरू झाली,तो आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा संपूर्ण देशात मोठ्या आंनदाने “राष्ट्रीय सण” म्हणून साजरा करतो २६ जानेवारी १९५० पासून सुरु झालेल्या या प्रजासत्ताकाचे एकमेव नायक डाॅ बाबासाहेब आबेंडकर असतांनासुद्धा या दिवशी देशातील सर्वच शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रमात गीते नाटिका यामद्धे संविधानाच्या उपयुक्ततेचे हा
लेख श्रीकृष्णा घरडे यांनी लिहला असून या लेख मद्धे संविधान लेखन आणि गणतंत्र दिवसा कसा पद्धतीने करायाचा आणि स्वतंत्र्यची चळवळ,लोकशाही हुमशाही असे वर्णणकेले आहे.आणि डाॅ बाबासाहेब आबेंडकरांच्या योगदानाच्या कोठेही उल्लेक नसतो या दिवसी सर्वच ठिकाणी वक्य्ताची भाषणे होतात ती स्वतंत्र्यासाठी चळवळ आणि मतासाठी करणार्‍यावर प्रभाव आणि प्रभात फेर्‍या शाळा मधून काढल्या जातात खुळचीवर महात्मा गांधीजीचा फटो ठेऊन पुढे चला गांधीजी की जय बोला अशा घोषणा दिल्या जातात त्या गांजीजीचा या दिवशी काही सबंद नाही तरी जयजयकारांच्या हे सर्व म्हणजे खर्‍या अर्थाने योगदान दात्याला दुर्लक्षणारे आहे.संविधानातील तरतुदींमुळे आतापर्यंत देशात हुकूमशाही आली नाही देशाचे तुकडे झाले नाहीत, राज्यघटनेतील मबूत केंद्र आणि राज्यांना कमी अधिकार यामुळे भारताचा कधीही फुटीरतावादी रशिया झाला नाही, पुढेही होणार नाही राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लष्करप्रमुख, सरन्यायधिश यांच्यातील परस्पर नियंत्रणामुळे देशात कधीही पाकिस्तानप्रमाने हुकूमशाही येणार नाही सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, व संस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तन, विकास ही राज्य
घटनेची फलश्रुती आहे अशा या परिपूर्ण राज्य घटनेच्या अमलबजावणीच्या २६ जानेवारी या दिवशी डाॅ बाबासाहेबांच्या महान कार्याला जाणीवपूर्वक डावलून गोडवे गायले जातात,ते गांधी याचे वंदन केले जाते पंडित जवाहरलाल नेहरू यांना हे कितपत संयुत्तिक आहे.

२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन डाॅ बाबासाहेबांंचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा हा दिवस परूंतु संविधानामुळे या देशात सुरू झाला त्यामुळे डाॅ बाबासाहेब आबेंडकरांच्या कर्तृत्वाकडे किवा मोठेपणाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून येथील मनुवाद्यांनी एक नवीन धार्मिक प्रथा सुरू केली आहे ती अशी की, गेल्या दाहा वर्षापासून २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी देवी,देवता म्हणजे सत्यनारायणाच्या पुजा घालण्यात येऊ लागल्याआहेत या पूजांचे एवढे अवडंबर माजले आहे की प्रत्येक गल्लीत ही पूजा होऊ लागली आहे या मागचा यांचा उद्देश असा की या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने डाॅ बाबासाहेबांचे वाढणारे महत्व सत्यनारायणाच्या पूजेने त्यांना कमी करायचे आहे खरे तर हे असे अचानक नवीन, नवीन फॅड आडीया यांच्या डोक्यात येतात असा प्रश्न पडतो.पण याचे उत्तरही सोपे आहे.हा आदेश थेट सनातनी आरएसएसच्या नागपूर हेडक्कार्टरहून येतात या बाबत या कानाचे त्या कानाला सुद्धा कळत नाही कुठेही गाजावाजा नाही परूंतु अमलबजावणी मात्र योग्य पद्धतीने होत आहे आणि तिही सर्वत्र हा प्रकार म्हणजे महासूर्याला तळहाताने झाकण्याचा केलेल्या निष्फळ प्रयत्न होय परूंत मात्र ज्याचा
हा लेखश्रीकृष्णाघरडे यांनी लिहला आहेतसेच या लेख मद्धे वर्णन सामाजिक, आर्थिक, न्याय धार्मिक, शैणिक राजकीय, हुकूमशाही भारतीय राज्य घटनेची विरोध, नेहमी करीत असतात आणि संविधान काही देशद्रोही घटनेचा अवमान करतात २६जानेवारी या प्रजासत्ताक दिनाशी मनुचा काडीचाही काही सबंध नाही आला नाही त्या गांधीची बर्‍याच ठिकाणि या दिवशी प्रतिमा ठेवून ध्वजारोहण केले जाते गांधी हे जरी स्वतंत्र्याचे पुढारी मानले गेले,तरी ब्रिटिशांविरूद्ध त्यांनी ऊकट्याने लढा दिला नाही तर त्यासाठी समस्त भारतीयांनी त्यात सहभाग घेतला होता.देशाच्या स्वतंत्र्यासाठी किती तरी ज्ञात-अज्ञात अशा अनेकानी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यामुळे स्वतंत्र्याचे श्रेय एकट्या गांधी कडे जात नाही तर त्यात समस्त भारतीयांचा वाटा आहे.परूंतु स्वतंत्र्यानतंर भारताला योग्य दिशा दाखविण्यासाठी देशाची राज्य घटना एकट्या डाॅ बाबासाहेब आबेंडकरांनी लिहिली त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे संपूर्ण श्रेय एकट्या बाबासाहेबांकडे जाते अन्य कोणाकडेही नाही,म्हणून तर त्यांना ‘भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ‘ असे सबोंधले जाते,मग इतर कोणाला का सबोंधले जात नाही ? म्हणून प्रजासत्ताक दिनाचे एकमेव नायक डाॅ बाबासाहेब आबेंडकरच आहेत हे समस्त भारतीयांनी पून्हा जाणून घ्यावे आणि राज्य किवा केद्रसरकार भाजपाचे सरकारने त्या सबंधीचा आदेश काढावे किवा न काढो पंरूतु प्रजासत्ताक दिना रोजी संपूर्ण भारतामद्धे ध्वजारोहन केले जाते त्यामुळे डाॅ बाबासाहेब आबेंडकराचा योग्य सन्मान झालाच पाहिजे

लेखक
श्रीकृष्णा घरडे
महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कल्यान महासंघ
अतिरिकमहासचिव
फुले शाहु आबेंडकर विद्वत्त सभा माजी संघटक

सर्व भारतवाशी आणि महाराष्ट्रीतील बहुजनांना २६ जानेवारी गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जयभिम नमो बुद्धाय जय संविधान

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!