देश

  • ईव्हीएमवाद चिघळणार ! ‘त्या’ 95 मतदारसंघांतील आकडेवारीवर संशय…

    विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यातच आता एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि…

    Read More »
  • रिपब्लिकन बोळवण अणि वर्तुळातील बेडकं

    *बाबासाहेब ” मी राजकारणाच्या समुद्रात खोलवर पोहतो.काठावरच्या घोटाभर पाण्यात नाही ” असे म्हणाले आहेत.यातून समाजासाठी राजकारणात पूर्ण वेळ व जीव…

    Read More »
  • उद्योजक, कार्यकारी संचालक आणि अर्थतज्ज्ञ महात्मा फुलेंचे राष्ट्र उभारणीतील आर्थिक योगदान

    जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय असलेले महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन,…

    Read More »
  • ६ डिसेंबर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

    युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतेचे प्रणेते डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी…

    Read More »
  • कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली , भीमांजली… वर्ष ९ वे !!!

          बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या  क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या  बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन  राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर  विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते . भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत  जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात. यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये…

    Read More »
  • मराठा, पटेल,जाट, लिंगायत, रेड्डी, पटनायक, द्रविड लोकच शिक्षण सम्राट कां ?

    —-१२०० ते १८१८ शिक्षण बंद होते, देशात एकही शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज , विद्यापीठ नव्हते.इ.स.पूर्व ५०० ते इ. स.…

    Read More »
  • “भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्य”

    या ग्रंथाच्या प्रकाशना निमित्ताने साहित्यिक प्रा अरुण कांबळे बनपूरीकर यांचा फोन आला त्याचे प्रकाशन आम्ही सांगली येथील सिध्दार्थ परीसर लुंबिनी…

    Read More »
  • संविधान माझ्या बापाने लिहिले असे म्हणणाऱ्यांनीही संविधान पूर्ण वाचलेच नाही

    आणि आपल्यातील खूप जणांनी संविधानाचा अर्थही समजून घेतला नाही. आपण भारतीय आहोत म्हणून भारताचा इतिहास माहिती असणे काळाची गरज आहे…

    Read More »
  • भारतीय नौसेना दिन

    .@ ४ डिसेंबर @ भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी ‘नौदल दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा…

    Read More »
  • महाआघाडीने हुकुमशाही मान्य करू नये.

    शिवराम पाटील शरद पवार, उद्धव ठाकरे,नाना पटोले कितीही डायलॉग फेकत असले तरीही त्यातील हवा निघून गेली आहे.महाराष्ट्रातील आमदार मतदारांनी नाही,सरकारने…

    Read More »
Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!