राजकीय
-

बहुजन समाजद्रोही बाळ गंगाधर टिळक एस एस मुश्रीफ
बाळ गंगाधर टिळक हे दोन वर्तमानपत्रे काढत होते मराठीतून ‘केसरी’ व इंग्रजीतून ‘द मराठा’, त्यातील त्यांचे विचार पाहीले असता ते…
Read More » -

संदेश यात्रा
समाज माध्यमातून साभार सन्माननीय बौद्ध बंधु आणि भगिनींनो सप्रेमजय भीमनमो बुद्धायदि.३१ जुलै १९३७ रोजी व १७,१८,१९ जुन १९३८ रोजी डॉ…
Read More » -

डॉ. बाबासाहेबांची ब्लू प्रिंट
लेखक : डॉ. ह. नि. सोनकांबळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच दलित या घटकापुरता मर्यादित आणि संकुचित विचार केला नाही.भारताच्या सामाजिक,…
Read More » -

“दलित पँथरचे संस्थापक” पद्मश्री नामदेव ढसाळ ह्यांना आंबेडकरी समाज विसरला का ?
अरुण निकम, ह्या क्षणी मला “शोले” चित्रपटातील ए. के. हंगल ह्यांच्या “इतना सन्नाटा क्यों है भाई” ह्या डायलॉगची प्रकर्षाने आठवण…
Read More » -

संविधान म्हणजे कुणी जिवंत व्यक्ती नाही. पण संविधान जिवंत व्यक्तींवर प्रभाव टाकत असतं.
ज्यांना खूप पैसा कमवायचा आहे, अमर्याद सत्ता उपभोगायची आहे, इतरांना आपला गुलाम बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांचे हक्क मारायचे आहेत…
Read More » -

मोहनजी मग स्वातंत्र्य इंग्रजांची चाकरी करुन मिळाले काय?
-चंद्रकांत झटाले, अकोला १३ जानेवारी २०२५ रोजी इंदूर येथे बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी “राममंदिर अभिषेक दिन हा भारताचा…
Read More » -

या राजकीय घराण्यांच्या कपाटात काय काय दडलय?
या राजकीय घराण्यांच्या कपाटात काय काय दडलय?लोकशाहीतून निर्माण झालेल्या राजकीयघराण्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. मूळनिवासी असलेली मानसिक दृष्ट्या गुलाम जमातीतील…
Read More » -

भारतीय राज्य घटना
भारताला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाले.सविधान सभेची निर्मिती करण्यात आली. डॉ राजेन्द्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष नेमण्यात आले.संसद मध्ये सरदार वल्लभ…
Read More » -

मूर्तीपूजा, पुतळे आणि आता बॅनरबाजीचे राजकारण
मूर्तीपूजा किंवा कर्मकांड आले की ते करण्याचे विधी आले, विधी आले की तो विधी पार पाडू शकणारा पुरोहित आला, पुरोहित…
Read More » -

फातिमा – या वादाचं कारण काय?
श्लद्धा कुंभोजकर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयात सावित्रीबाईंनी जोतीरावांना १८५६ मध्ये लिहिलेलं पत्र उद्धृत…
Read More »








