महाराष्ट्र
-

आग्र्याहून सुटका आणि राहुल सोलापूरकर यांनी तोडलेले अकलेचे तारे
“दिवसाचे चार प्रहर टळल्यानंतर सिवा कैदेतून पळून गेला.. हजार लोकांचे पहारे असतानाही. नेमके कोणत्या वेळी, कशाप्रकारे, कुणाचे पहारे असताना तो…
Read More » -

याला म्हणतात आंबेडकरी समाजाची दानत…!
आंबेडकरी समाजातील औफिसर्स फोरमने आज कायद्याचा विद्यार्थी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निवासस्थानी 11 लाखांचे आर्थिक सहाय्य करून नालंदा…
Read More » -

भारतीय गुलामांचा पक्ष
प्रमोद मून भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यापैकी भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आहे. माझ्या मते भारतीय जनता पक्ष…
Read More » -

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र
(https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली…
Read More » -

मनुवादी-गांधीवादी राजकारण्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीस (ऍडॉप्ट) स्वीकारण्याचे धोरण,धम्म चळवळीस घातकच !
लेखक,विजय अशोक बनसोडे प्राचीन बौद्ध धर्माचा इतिहास जर आपण नीटपणे पाहिला,अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की,ज्या ज्या वेळी बौद्ध धम्माच्या…
Read More » -

परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही
डॉ. श्रीराम लागू मीसुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलेला आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे.…
Read More » -

मेंदू कुणाचा? हात कुणाचे?
प्रा. डॉ. सतीश मस्के माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपले स्वतःचे अस्तित्व समाजाशिवाय तो निर्माण करू शकत नाही. आपले विचार…
Read More » -

भारतीय संविधानाची सर्वसमावेशकता — डॉ. अनंत दा. राऊत
लेख क्र.५ २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीयांनी स्वनिर्मित संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण केले. इथून पुढे आम्ही आता…
Read More » -

4, फेब्रुवारी 1956- “प्रबुद्ध भारत वृत्तपत्र प्रकाशित”
1930-1956 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “जनता” (The People) नावाचे एक सार्वजनिक वृत्तपत्र सुरु केले. हे वृत्तपत्र 26 वर्ष चालले आणि…
Read More » -

महाराष्ट्र संताची भूमी आणि स्वराज्याची रयत तुमच्या बाप दादाची मालमत्ता नाही.
हरिदास भिसे पुणे.मो. 9923742372 महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये संतांच्या पवित्र भूमीत विदेशी ब्राह्मणांनी नंगानाच मांडलेला असून खूप खतरनाक…
Read More »






