महाराष्ट्रमुख्यपान
मुलांना शाळेत पाठवा नाहीतर १/- रु दंड भरा शाहू महाराज यांनी काढलेल्या आदेशाला आज १०१ वर्षे पूर्ण.

मुलांना शाळेत पाठवा नाहीतर १/- रु दंड भरा शाहू महाराज यांनी काढलेल्या आदेशाला आज १०१ वर्षे पूर्ण झाली. बहुजन समाजातील पोर शिकून मोठी व्हावीत या करिता प्रसंगी कठोर नियम करणारा राजा कुठं आणि पटसंख्या पुरेशी नाही म्हणून राज्यातील पंधरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेणारे तसेच हजारो शाळा खाजगी विकासकांना देण्याचा निर्णय घेणारे सरकार कुठे … गरिबांच्या मुलांनी शिकावे म्हणून राजकोषातून वसतिगृहे उभारली, शिष्यवृत्त्या दिल्या कारण राजे शिक्षणाचे महत्व जाणून होते, म्हणून नेतृत्व शिकलेले असावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत