मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान
समृद्धी महामार्ग तब्बल ५ दिवसांसाठी राहणार बंद
जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गातील टॉवरचे काम सुरू आहे. यामुळे १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० या वेळेत महामार्ग वाहतूकीसाठी बंद असल्याचे कळवण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी कि, समृद्धी महामार्गावर १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत कोणतीही वाहतूक होणार नाही. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत