भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेचा वारसा सुरु ठेवावा – मंत्री संजय राठोड…

यवतमाळच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनने आयोजित केलेल्या, स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवेचा वारसा अविरत सुरु ठेवावा, असे आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले.
यावेळी राठोड यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत