“सरकारला निर्णय घ्यावाच लागेल ; मनोज जरांगे पाटलांची ठाम भूमीका”

आतापर्यंत केवळ आरक्षणामुळे मराठा समाजाच्या पोरांना शिकता आले नाही. पदरमोड अन् कर्ज काढून शिक्षण केले, परंतु नोकरी मिळाली नाही. यापुढे असे होणार नाही. सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. मराठा युवकांचे आयुष्य बरबाद होऊ देणार नाही, असे बरेदी प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांन केले. ते गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे गुरुवारी (दि.२३) रात्री १० वाजता झालेल्या सभेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचा समारोप धोंडराई येथे झाला.
मनोज ने महणाले विद्यालयाच्या मैदानावर विराट सभा झाली. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी दहा ते बारा जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली, यावेळी जरांगे यांनी सरकारला पुन्हा धारेवर धरले. जरागे यांनी भुजबळां सडकावून टीका केली. ते म्हणाले, कुठे भाजी विकत होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत