मुख्यपान
-

जात चोर व त्याचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, नौकरी वरील दुष्परिणाम – एक राष्ट्रीय समस्या की षडयंत्र ?
ॲड. अविनाश टी काले , अकलूजमो न 9960178213 महाराष्ट्रातील बहुतेक चळवळीचे नेते हे मला व्यक्तिगत रित्या व्हॉट्सॲप चे माध्यमातून जोडले…
Read More » -

आयु. राजेंद्र कसबे यांनी आपल्या जीवनामध्ये गौतम बुध्दाच्या शिकवणुकीचा स्वीकार करून व्यसनाधिनतेपासून कायमची मुक्ती मिळवली !
आयु. राजेंद्र कसबे यांना दैनिक जागृत भारत च्या वतीने सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा…! मुंबई : दिनांक 09/03/2024 रोजी मातोश्री रमाई उत्कर्ष…
Read More » -

नव्या पिढीचे दुषण (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्या जागी भारतीय संविधानाची निर्मिती करून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या प्रणालीनुसार…
Read More » -

दिनांक १० मार्च २०२४ सावित्रीबाई फुलेंच्या १२७ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासंदर्भात विशेष लेख !
” गोष्ट सावित्रीबाई फुलेंच्या आद्य पुर्णाकृती पुतळ्याची ….! “ ….. राजाराम सूर्यवंशी . या लेखाला निमित्त होते पुणे विद्यापिठाला…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण – भाग ८८
शीलप्रचार आणि दु:खनिर्मितीबाबत टिकादुःख हे निराशाजनक आहेदुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. सुरूवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता. नंतर…
Read More » -

पुणे मनपा च्या होणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गरीब जनतेसाठी फक्त 10% बेड, शासकीय 6% तर उर्वरित 84 % धनधांगड्यांसाठी..!
पुणे प्रतिनिधी : आज वारजे माळवाडी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन…
Read More » -

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर जगाचे लक्ष लागले आहे !
या सत्तेविरूध्दचा एक मुद्दा वा भ्रष्टाचाराची एक फाईल जरी आज जनतेसमोर आली तरी हि मोदी सत्ता पुन्हा सत्तेवर तर येणार…
Read More » -

धाराशिव जिल्हाधिकारी मा.सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगास पत्र पाठवून EVM ऐवजी मत पत्रीकेवर मतदान घेण्यासाठीचे मागवले मार्गदर्शन.
प्रशासकीय स्तरावर EVM च्या असमर्थतेबद्दल लेखी पत्रव्यवहाराची देशातील पहिलीच घटना.. धाराशिव – जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या…
Read More » -

निवडणुकांच्या तारखा जवळ जवळ निश्चित. सर्वच राजकीय पक्ष लागले कामाला..!
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या…
Read More » -

शिंदे पवार यांनी दिल्ली वारी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटेना. ठाणे कल्याण मतदारसंघांसाठी शिवसेना ठाम.
मुंबई : भाजपच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटपा कडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लवकरात लवकर सर्वांची सहमती होऊन निर्णायक…
Read More »









