संपादकीय
-

पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रदान केले जाणारे राज्याचे सर्वोच्च सन्मानचिन्ह (DG’s Igsignia) पोलिस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना आज जाहीर झाले अन् ओठांवर आपसुकच शब्द आला- # जय भीम !
कृष्णा भंडारे पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रदान केले जाणारे राज्याचे सर्वोच्च सन्मानचिन्ह (DG’s Igsignia) पोलिस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड…
Read More » -

बुद्ध… क्रांती आणि ईश्वर… प्रतिक्रांती
नामदेव बा. सोनावळे – नागांव, मुंब्रा (ठाणे) मोबाईल नंबर – ९६१९११४८५५ भारत हा सहिष्णू विचारांचा देश आहे. या देशाने परकीयांचे…
Read More » -

राममंदिर आणि राजकारण
-लेखक: दत्ता तुमवाड. सत्यशोधक समाज नांदेड.दि.13.जाने. 2024.फो:9420912209. भारत देशात आधी जाती धर्म नव्हते. मुळनिवाशी भारतीयांना ईश्वर देव धर्म या गोष्टी…
Read More » -

“आता तरी धार्मिक उन्माद थांबेल काय?”
अरुण निकम.9323249487.मुंबई. नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बिलकिस बानो सामुहिक बलात्कार व तिच्या घरातील अन्य 7 लोकांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी,…
Read More » -

“राजमाता जिजाऊ जयंती विशेषांक”
शुद्रास राजा होण्याचा अधिकार नाही म्हणणा-या भटशाहीच्या भाकड कथा,रुढी,परंपरेला झुगारुन स्वराज्याचे दोन छत्रपती ज्या विद्यापीठात घडले ते विद्यापिठ म्हणजे मासाहेब…
Read More » -

राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या!
डॉ.श्रीमंत कोकाटे… राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा…
Read More » -

12th Fail चित्रपटाची समीक्षा…! (सुदामाच्या पोह्यानंतर… सुदामाची युपीएससी..!)
सिद्धार्थ शिनगारेछत्रपती संभाजीनगर 1) साधी स्टोरी आहे, गरीब ब्राह्मण परिवार दाखवला आहे, नंतर शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संघर्ष आणि सक्सेस. अशी…
Read More » -

चारही पिठांच्या शंकराचार्यांनी राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण का धुडकावले..?
ग.तु. जोशी, पुणे. अयोध्येत २२जानेवारीला होणारे राममंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा या सरकारी इव्हेंटचे निमंत्रण देशातील चारही प्रमुख पिठाच्या शंकराचार्यांनी झिडकारल्यामुळे…
Read More » -

महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना नम्र आवाहन—-गावात, वॉर्डात EVM मशीन घेऊन आलेल्या निवडणुक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हे प्रश्र विचारा!!!…..झालेला संवाद सोशल मिडियावर व्हायरल करा!!!
आपलेचभारत मुक्ती मोर्चा कार्यनिष्पादन समिती महाराष्ट्र राज्य ईव्हीएम मशीनमुळे सामान्य नागरिकाच्या मताची किंमत शुन्य झाली आहे, ईव्हीम म्हणजे आधुनिक मनुस्मृती!!…
Read More » -

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती.
▪️ शुभेच्छुक ▪️आयु. प्रशांत चव्हाण सर.केंद्रीय शिक्षकभारतीय बौद्ध महासभाश्रीगोंदा तालुका. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण :लेखक – स्वामी…
Read More »



